
BIG BREAKING : राज्यात निवडणूक रणधूमाळीला सुरुवात; नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी होणार मतदान, आजपासून आचारसंहिता
मुंबई : न्यूज कट्टा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. आज निवडणूक आयोगाकडून नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत.








